नागपूर : मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या भाजपच्या बूथवर मिनी प्रिंटरच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या फोटोसह कमळाचे चिन्ह छापलेली स्लिप मिनी प्रिंटरच्या माध्यमातून मतदारांना दिली जात होती. यावर ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. काही ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करीत मिनी प्रिंटर जप्त केले व तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.
सकाळी ११ च्या सुमारास बांगलादेश नाईक तलाव परिसरातील संत कबीर अप्पर प्रायमरी स्कूलच्या समोरील भाजपच्या बूथवर मतदाराच्या चिठ्ठीवर कमळाचे चिन्ह छापून येत असल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते समारोसमोर आले. यामुळे सुमारे ५० मिनिटे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लगतच्या चौकीतील पोलिसांनी लहान चार प्रिंटर ताब्यात
घेताच भाजपचे कार्यकर्ते पोलिसांकडे प्रिंटर परत करण्याची मागणी करू लागले. अखेर आ. प्रवीण दटके यांनी मध्यस्थी करून प्रिंटर परत घेतले. त्यानंतर या बूथवर संबंधित प्रिंटर दिसले नाहीत.
झिंगाबाई टाकळी परिसरातील आशीर्वाद शाळेसमोरील भाजपच्या बूथवरही अशाच स्लीप दिल्या जातहोत्या. त्यावर काँग्रेस कार्यकर्ते बंडू ठाकरे यांनी आक्षेप घेतला. यावेळी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर प्रिंटर हटविण्यात आले. फ्रेंड्स कॉलनी परिसरातील बूथवरही असाच तणाव झाला.
काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
भाजपच्या बूथवर आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. प्रचारबंदी असताना मतदारांचे नंबर घेऊन त्यांना व्हॉट्सअॅप आणि मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेक मतदान केंद्राबाहेर भाजपने आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले पेंडॉलही उभारले होते. हा सर्व प्रकार सुरू असताना मतदान केंद्राबाहेरील पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत हे सर्व बघत होते, अशी तक्रार काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
गडचिरोली, ब्युरो.
सिरोंचा, कुरखेडा तालुकास्थळासह कढोली येथील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मतदारांनाही प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा येथील तीन केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्वरीत अहेरी येथील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नवीन मशीनबोलवाव्या लागल्या. तर कुरखेडा शहरातील एका केंद्रावर ईव्हीएम मशीनबंद पडल्या तब्बल दोन मशिन बदलविण्याची पाळी आली. यामुळे जवळपास दोन तास मतदार रांगेत ताटकळत उभे राहिले. तसेच याच तालुक्यातील कढोली येथील वा) र्ड क्र. 1 व 2 येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास काही कारणास्तव मशिनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल अर्धा तास उशिरा म्हणजे सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली.
lok sabha election 2024 : PM Narendra Modi प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने शुक्रवार को विपक्ष पर तीखा हमला बोलते हुए कहा कि कांग्रेस ने कभी भी सैनिकों को दुश्मन से बराबरी करने की इजाजत नहीं दी। पैरालंपिक Devendra Jhajharia के समर्थन में राजस्थान के चुरू में एक विशाल रैली को संबोधित करते हुए, PM Modi ने कहा कि चीजें अब बदल गई हैं क्योंकि “दुश्मन जानता है कि यह नया भारत है, जो उन्हें मुंहतोड़ जवाब देने के लिए दुश्मन के इलाके में घुस जाता है ये नया भारत है जो घर में घुस के मरता है.
जब तक कांग्रेस के लोग सत्ता में रहे, उन्होंने हमारे सैनिकों के हाथ बांध कर रखे. दुश्मन हमला करके चले जाते लेकिन उन्होंने सैनिकों को जवाब नहीं देने दिया। जवान वन रैंक वन पेंशन की मांग करते रहे, लेकिन उन्होंने कुछ नहीं किया. जब हमारी सरकार आई तो हमने उन्हें सीमा पर दुश्मनों को मुंहतोड़ जवाब देने की खुली छूट दी. आज दुश्मन भी जानते हैं कि 'यह मोदी है;' ये नया भारत है जो दुश्मनों के इलाके में घुसकर हमला करता है.
lok sabha election 2024 : प्रधान मंत्री मोदी ने 26 फरवरी, 2019 को अपनी चुरू यात्रा को याद किया, जो बालाकोट हवाई हमले के तुरंत बाद हुई थी. उन्होंने कहा, ''हमने आतंकवादियों को सबक सिखाया था।'' उन्होंने पिछले साल चूरू में साझा किए गए शब्दों को दोहराया और कहा, "मैं देश नहीं झुकने दूंगा, सौगंध मुझे है मिट्टी की..." "जब हमारी सेना ने सर्जिकल स्ट्राइक को अंजाम दिया, तो घमंडिया गठबंधन ने सेना से बहादुरी का सबूत मांगा.
सेना का अपमान करना और देश को बांटना कांग्रेस पार्टी की पहचान है।” PM Modi ने विपक्ष के गठबंधन पर हमला किया और कहा कि 'घमंडिया गठबंधन' के लोगों ने भगवान राम को "काल्पनिक" कहा था. “अभी कुछ महीने पहले, अयोध्या में राम मंदिर का सपना पूरा हुआ। कांग्रेस पार्टी खुलेआम हमारी आस्था का अपमान कर रही है.'' उन्होंने कहा, ''देश ने हमेशा कांग्रेस के पापों की कीमत चुकाई है.'' पिछले 10 वर्षों में अपनी सरकार द्वारा किए गए कार्यों पर प्रकाश डालते हुए, मोदी ने कहा कि यह सिर्फ एक “भूख बढ़ाने वाला” था और मुख्य पाठ्यक्रम अभी आना बाकी है.